अतिउत्साह टाळा. संयम आणि सरळपणाने वागा. अतिउत्साहीपणा आणि क्रोध कोणत्याच समस्येचे समाधान करुन शकत नाहीत. कोणत्याही समस्येचे निराकारण शांतता आणि संयमाद्वारेच केले जाऊ शकते. याउलट, संयम सोडल्याने अथवा क्रोध करण्याने किरकोळ समस्यादेखील उग्र रुप धारण करुन शकते. संयम आणि सरळपणा यांचा अभावच अपयशाला कारणीभूत ठरतो.
Sunday, September 28, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment